काय ग राणी

कविता लिहिणे काही मला जमत नाही. खूप प्रयत्न करुनही कविता लिहिता येत नाही. शेवटी कविता लिहिता येत नाही त्यासाठीच कविता लिहिली. काय ग राणी, किती ग त्रास देशील आणि अग किती भटकलो मी दऱ्या खोऱ्यातग्रीष्माच्या चटक्यात आणि पावसाच्या तडाख्यातसोसले बरं टाकीचे घावबांधले अश्रूंचे इमलेदिसली नाही तुझी पावलेअग किती लपशील आणि अग ती बघ सुरवंटालाही पंख … Continue reading काय ग राणी